नवी मुंबई महानगरपालिके मध्ये RTI ची माहिती देण्यासाठी अधिकारी व सुनावणी अधिकार्याचा कानाडोळा.



शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर लोंढे उप विभाग प्रमुख तुर्भे विभाग नवी मुंबई यांनी सांगितले की, नवी मुंबई महानगरपालिका येथे भष्टाचार भरपूर प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे RTI नुसार माहिती लवकर मिळत नाही तसेच अपिलीय अधिकारी देखील सुनावणी नियमानुसार घेत नाहीत, तसेच तक्रारदारास माहिती न मिळता तो कसा जाईल याची वाट माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी पाहत आहेत.
३० दिवस व वाढीव ५ दिवसांनंतर देखील माहिती अधिकारी देत नसेल तर त्याच्यावर पेनल्टी व सर्विस बुक मध्ये नोंद न करता प्रथम अपिलीय अधिकारी या गोष्टीवर कानाडोळा करत आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या वर योग्य कारवाई व उपाय काढावा अशी मागणी होत आहे

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks